Posts

Showing posts from 2018

Need for antivirus

अँटी व्हायरस..... लँपटाँप घेताना मला सांगण्यात आले की त्याच्यावर अॅन्टीव्हायरस प्रोग्राम टाकून घे... देणारा माझा मित्रच होता...मी विचारले याची आवश्यकता का? त्याने उत्तर दिले की आपला लॅपटॉपला आपण मोबाईल जोडतो किंवा मेमरी कार्ड जोडतो. कदाचित इंटरनेटचा वापर करताना सर्फिंग करताना अनेक हार्मफुल साईट्स असतात, छुपे व्हायरस असतात जे आपल्या नकळत आपल्या पी सी मधे येतात व सिस्टीम बिघडवतात. मी विचारले समजा लॅपटॉप कशालाच जोडला नाही तर मग कसे येतील? त्याने सांगितले की जोडावा तर लागतोच व समजा जोडला नाहीच तरी काही काळाने अनावश्यक फोल्डर वगैरे तयार होतात ते काढून टाकावे लागतात. काही प्रोग्राम अपडेट करावे लागतातच अपरिहार्य पणे जोडावा लागतोच. आपल्या नकळत व्हायरस येऊ शकतात. त्यासाठी अँटीव्हायरस असावाच व रोज अथवा ठराविक दिवसांनी पीसी स्कॅन करावा. मी सर्व ऐकले व समजून घेतले... वर वर अतिशय कॉमन दिसणारी ही गोष्ट मला बरंच शिकवून गेली... एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी पी सी वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे. मी थोडा असा विचार केला... जर एखादा छोटा लॅपटॉप ज्याची ह

Three laws of material world

Ref: WhatsApp Forwarded *प्रकित के तीन कड़वे नियम जो सत्य है* *1-: प्रकृति  का पहला  नियम* यदि खेत में  बीज न डालें जाएं  तो कुदरत  उसे *घास-फूस* से  भर देती हैं...!! ठीक  उसी  तरह से  दिमाग  में *सकारात्मक* विचार  न भरे  जाएँ  तो *नकारात्मक*  विचार  अपनी  जगह  बना ही लेती है...!! *2-: प्रकृति  का दूसरा  नियम* जिसके  पास  जो होता है...!!   *वह वही बांटता  है....!!* सुखी *सुख* बांटता है... दुःखी *दुःख* बांटता है.. ज्ञानी *ज्ञान* बांटता है.. भ्रमित *भ्रम* बांटता है.. भयभीत *भय* बांटता हैं......!!  *3-: प्रकृति  का तिसरा नियम* आपको जीवन से जो कुछ भी मिलें उसे पचाना सीखो क्योंकि *भोजन* न पचने  पर रोग बढते है...! पैसा न *पचने* पर दिखावा बढता है...! बात  न *पचने* पर चुगली  बढती है...! प्रशंसा  न *पचने* पर  अंहकार  बढता है....! निंदा  न *पचने* पर  दुश्मनी  बढती है...! राज न *पचने* पर  खतरा  बढता है...! दुःख  न *पचने* पर  निराशा बढती है...! और सुख न *पचने* पर  पाप बढता है...! *बात  कड़वी बहुत  है  पर सत्य  है*             🌹शुभ रात्री 🌹

अनुग्रहाची AMC

अनुग्रहाची AMC (सुंदर) आमच्या सोसायटीत दर वर्षी दोन वेळा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. साधारण ज्या दिवशी टाकी स्वच्छ होणार असते त्या दिवसापूर्वी दोन दिवस आमचा वॉचमन सोसायटीमधल्या सगळ्या घरात येऊन "कल टाकी साफ होनेवाला है. पुरा दिन पानी बंद रहेगा. घरमे पानी भरके रखना. परसो भी सफाईके कारण थोडा गंदा पानी आ सकता है. थोडा ध्यान रखना" अशी सूचना देऊन जातो. आणि ठरलेल्या दिवशी ती टाकी सफाईची प्रक्रिया सुरु होते. एकदा मला ती टाकी साफ होत असताना बघण्याचा योग आला होता. सगळीच प्रक्रिया एकदम डोळे उघडणारी होती. अगोदर टाकीमधील सर्व पाणी काढून ती रिकामी केली गेली आणि नंतर टाकीचं झाकण उघडलं. त्यात तळाशी इतका गाळ होता की माझा विश्वासच बसला नाही. आमच्या टाकीचं झाकण नेहेमी कुलूप लावून बंद असतं त्यामुळे त्यात वरून कचरा, माती पडणं शक्यच नाही. म्हणजे  दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून जे पाणी गाळून स्वच्छ होऊन येतं त्यातसुद्धा इतकी माती आणि सूक्ष्म कचरा असतो. जे पाणी टाकीत पडत असतं ते शुद्ध आणि स्वच्छच आहे असं दिसतं खरं पण थोडी अशुद्धी त्यात नकळत येतच असते. हीच अशुद्धी तळाशी गाळ ह

is devotion only for sentimentalists ?

*क्या भक्ति मार्ग केवल भावुक लोगों के लिए ही है?* भक्ति मार्ग तो सभी के लिए है, इस मार्ग में सभी अायु, सभी स्तर के लोग खुशी – खुशी भाग लेकर सफलता पूर्वक भगवान् तक पहुँच सकते हैं। हाँ यह बात सत्य है कि भक्ति के मार्ग में भावनाअों की बहुत अावश्यता होती है लेकिन यह कहना ठीक नहीं होगा कि यह केवल भावुक लोगों के लिए है। भक्ति मार्ग तो भगवान् की कृपा को अपने जीवन में अाकर्षित करने की पद्धति है, अौर वह किसी से भी की जा सकती है चाहे वह पाँच साल का छोटा बालक हो या कोई वैज्ञानिक या कोई गृहणी अौर या कोई योद्धा। भक्ति मार्ग में हमें हमारी क्षमताअों के अनुसार भगवान् की सेवा हमारी प्रेमभरी भावनाअों के साथ करनी होती है, उसमें भौतिक क्षमताअों या योग्यताएँ बीच में नहीं अाती। जब भगवान् राम लंका पहुँचने के लिए समुद्र पर पुल के निर्माण को निर्देशित कर रहे थे उस समय हनुमानजी बड़े – बड़े पत्थर ला रहे थे अौर एक छोटी सी गिलहरी छोटे – छोटे कंकड़ द्वारा अपना योगदान बड़ी ही कृतज्ञता अौर प्रेम से कर रही थी। भगवान् दोनों की सेवाअों से समान रूप से ही प्रसन्न थे। भक्ति योग में तो सभी कुछ अा जाता है क्योंकि भगवान् हमार

Krishna in Guru Granth Sahib

Those Sikhs who mention, that there is no mention of Krishna or worship of Krishna in Guru Granth Sahib then, why 1. Then why did Bhagat Naamdev ji, Bhagat Soordas ji, and other Bhagats recieved the Darshan of Shri krishna after doing So Jap and Tap. 2. Then why Vishnu had to take the avtaar of Narsinga to save prahlad but where as Gurbani says Ram Japo ji Aisa Aisa, Dhru Prahlad Japiyoo Har Jaise. beacuse all these Bhagats also recieved Vishnu Avtaars Darshan too. 3. Why Guru Gobind singh ji Maharaji on one side praising All these avtaars and on the other side telling 'Main Ganeshe Pritham Manao, Kishan,Bishan kabho na Dhaeyoo' ਮਾਲੀ ਗਉੜਾ ਬਾਣੀ ਭਗਤ ਨਾਮਦੇਵ ਜੀ ਕੀ maalee gourraa baanee bhagath naamadhaev jee kee Maalee Gauraa, The Word Of Devotee Naam Dayv Jee: 9 ੴ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦਿ ॥ ik oankaar sathigur prasaadh || One Universal Creator God. By The Grace Of The True Guru: 9 ਧਨਿ ਧੰਨਿ ਓ ਰਾਮ ਬੇਨੁ ਬਾਜੈ ॥ dhhan dhhann ou raam baen baajai || Blessed, blessed